Sunday, August 24, 2025 11:44:20 PM
पहलगाम हल्ल्यावर बोलताना सौरव गांगुलीने म्हटलं आहे की, 'पहलगाममध्ये जे घडले त्यासाठी कितीही निषेध केला तरी पुरेसा होणार नाही. म्हणून माझ्या मते, आपण पाकिस्तानशी क्रिकेट संबंध पूर्णपणे संपवले पाहिजेत.'
Jai Maharashtra News
2025-04-26 12:38:40
दिन
घन्टा
मिनेट